अज्ञेयवादी कुणाला म्हणावे? आणि निरीश्वरवादी कुणाला म्हणावे?
वैश्विक-भौतिक चैतन्याला कुणा माणसाने ईश्वर-ब्रह्म किंवा असेच काही नाव दिले आणि प्रेमादरापोटी त्याची स्तुती करून त्याला नमस्कार केला तरी इतर लोक त्या चैतन्याला ईश्वर मानतील का? बहुधा नाहीच! म्हणजे सर्व धार्मिक मानतात तसा तो ईश्वर नाही, पण त्याच कारणांनी अशा केवळ भौतिक शक्तीवर प्रेम करणारा असूनही जर तो तिच्याकडे काहीच मागत नसेल, तर मात्र तो माणूस निरीश्वरवादी म्हणता येईल, असे मला वाटते........